कलावंतीण दुर्गाचे बरेचसे फोटो इमेल मधून पाहीले होते....तेव्हापासून ह्या ट्रेकचा बेत ठरत होता......
पण हा ट्रेक पावसाळ्यात करण्यासारखा नाही अस बर्याच जणांकडुन कळल्याने मुहूर्त मात्र लागत नव्हता....
finally....नेहा ने ह्या ट्रेकचा योग जुळ्वुन आणला....
भल्या पहाटे चेबुंर-पनवेल लोकल पकडायची आणि ७.३० ची पनवेल-ठाकुरवाडी बस पकडायची अस सर्वानुमते ठरवण्यात आलं....पण "ठरवल्याप्रमाणे" सगळ पार पडलं तर त्यात मजा कसली???
अगदी "उत्साहात" पहाटे आम्ही म्हणजे प्राजु,श्री,लुक्या आणि मी लोकल पकडली....पनवेल पर्यंत लोकल आणि
तिथुन ठाकुरवाडीची बस इथपर्यंत सगळ plan के मुताबिक झालं....तिकडे ठाकुरवाडीला काही खायला मिळणार नाही म्हणुन लुक्या आणि श्री पेटपूजेची सोय करण्यासाठी बसमधून उतरले....
तितक्यात बसने सुटण्याची तयारी सुरू केली......conductor ला समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न करून जमेल ते सामान गोळा करून मी आणि प्राजु बसमधून उतरलो....ह्या सगळ्या धावपळीत श्री ची bag मात्र ठरवलेल्या plan ला चिकटुन राहीली ....आणि बस मधून पुढे निघुन गेली....नंतर थोड्याश्या फिल्मी ईश्टाइल मधे रीक्षातून बसचा पाठलाग करत आम्ही ठाकुरवाडीला पोचलो......तिथे बस मिळाल्यावर आधीच गड सर झाल्याच समाधान आमच्या चेहर्यावरुन ओसांडत होतं....तर तात्पर्य अस की जरी ठाकुरवाडीला येणारी बस चुकली तरी हताश होण्यासारख काही नाही......अन्य मार्गांनी तिथे पोचता येत....;)
पण हा ट्रेक पावसाळ्यात करण्यासारखा नाही अस बर्याच जणांकडुन कळल्याने मुहूर्त मात्र लागत नव्हता....
finally....नेहा ने ह्या ट्रेकचा योग जुळ्वुन आणला....
भल्या पहाटे चेबुंर-पनवेल लोकल पकडायची आणि ७.३० ची पनवेल-ठाकुरवाडी बस पकडायची अस सर्वानुमते ठरवण्यात आलं....पण "ठरवल्याप्रमाणे" सगळ पार पडलं तर त्यात मजा कसली???
अगदी "उत्साहात" पहाटे आम्ही म्हणजे प्राजु,श्री,लुक्या आणि मी लोकल पकडली....पनवेल पर्यंत लोकल आणि
तिथुन ठाकुरवाडीची बस इथपर्यंत सगळ plan के मुताबिक झालं....तिकडे ठाकुरवाडीला काही खायला मिळणार नाही म्हणुन लुक्या आणि श्री पेटपूजेची सोय करण्यासाठी बसमधून उतरले....
तितक्यात बसने सुटण्याची तयारी सुरू केली......conductor ला समजावण्याचा व्यर्थ प्रयत्न करून जमेल ते सामान गोळा करून मी आणि प्राजु बसमधून उतरलो....ह्या सगळ्या धावपळीत श्री ची bag मात्र ठरवलेल्या plan ला चिकटुन राहीली ....आणि बस मधून पुढे निघुन गेली....नंतर थोड्याश्या फिल्मी ईश्टाइल मधे रीक्षातून बसचा पाठलाग करत आम्ही ठाकुरवाडीला पोचलो......तिथे बस मिळाल्यावर आधीच गड सर झाल्याच समाधान आमच्या चेहर्यावरुन ओसांडत होतं....तर तात्पर्य अस की जरी ठाकुरवाडीला येणारी बस चुकली तरी हताश होण्यासारख काही नाही......अन्य मार्गांनी तिथे पोचता येत....;)
पुण्याहुन नेहा,रंजिनी,इंद्रजीत आणि अमोल अशी चौकडी आम्हाला join करणार होती......जवळ्पास ३ तासांची कडक तपश्चर्या केल्यावर ते आम्हाला प्रसन्न झाले......सूर्य तोपर्यंत चांगलाच तापला होता....अगदी भर उन्हातच ट्रेक करायची आम्हाला हौस असल्याने ११-११.३० च्या सुमारास आमच्या भटकंतीला सुरूवात झाली....उन्हाचे चटके खात आम्ही हळुहळु पुढे सरकत होतो....मी आणि प्राजुने तर वाटेतच शरणागती पत्करली....आणि कलावंतीणीला भेटायचा आमचा मनसुबा रद्द केला....पण लुक्याने आणि श्री ने अक्षरश: हल्याहल्या करत आम्हाला तयार केल....
वाटेत एखाद झाड दिसल....किंवा एखादी वार्याची झुळुक आली की एकदम "जगी सर्वसुखी असा कोण आहे" ची अनुभूती येत होती....३-४ तासांच्या प्रवासानंतर कलावंतीण बुरूजाच्या खर्या पायथ्याला पोचलो....तिथे १७-१८ घरांच एक गाव आहे....गरिबी लगेच दिसणार्या त्या गावात बहुधा आदीवासी लोक राहतात......त्यांची भाषा मराठीच्या आसपास आहे....तिथे एका आजीबाईनी आम्हाला झर्याच पाणी आणून दीलं....त्यांच्या बोलण्यावरून कळल की जीवनावश्यक कुठलीही गोष्ट आणण्यासाठी त्यांना ठाकूरवाडीला गड उतरून जाव लागत....इथे ट्रेक म्हणजे हौस म्हणुन एकदा गड चढताना सुध्दा आम्ही उन्हाला,उकाड्याला वॆतागलो होतो......त्या आजींचा पाहुणचार स्वीकारून आम्ही बुरूज सर करण्यासाठी सज्ज झालो....
बुरूज हा अत्यंत खड्या चढाचा आहे....वाटेत मधेच छोट्या छोट्या पायर्या आहेत......इतक्या उंचावर ही कारागीरी करायची ईच्छा का झाली असेल देव जाणे,....अर्ध्या तासात आम्ही बुरूजाच्या माथ्यावर पोचलो....तिथे पोचल्यावर इतका वेळ उन्हाचा त्रास सहन केल्याच सार्थक वाटु लागलं....सूर्य ही हळुहळु सौम्य झाला....तेव्हा एकेकाला कंठ फ़ुटु लागला......गप्पा आणि फोटो सेशन ला उत आला होता......तासभर टाईमपास करून आम्ही परतीची वाट पकडली....सूर्योबा आपल्या घरी गेल्याने १-१.३० तासातच आम्ही पायथ्याला पोचलो......उतरतानाच पावसाळ्यात किंवा हीवाळ्यात परत इकडे यायच ठरवुन most awaited असा हा ट्रेक वेगळ्याच द्रुष्टीने अविस्मरणीय ठरला.....:)
वाटेत एखाद झाड दिसल....किंवा एखादी वार्याची झुळुक आली की एकदम "जगी सर्वसुखी असा कोण आहे" ची अनुभूती येत होती....३-४ तासांच्या प्रवासानंतर कलावंतीण बुरूजाच्या खर्या पायथ्याला पोचलो....तिथे १७-१८ घरांच एक गाव आहे....गरिबी लगेच दिसणार्या त्या गावात बहुधा आदीवासी लोक राहतात......त्यांची भाषा मराठीच्या आसपास आहे....तिथे एका आजीबाईनी आम्हाला झर्याच पाणी आणून दीलं....त्यांच्या बोलण्यावरून कळल की जीवनावश्यक कुठलीही गोष्ट आणण्यासाठी त्यांना ठाकूरवाडीला गड उतरून जाव लागत....इथे ट्रेक म्हणजे हौस म्हणुन एकदा गड चढताना सुध्दा आम्ही उन्हाला,उकाड्याला वॆतागलो होतो......त्या आजींचा पाहुणचार स्वीकारून आम्ही बुरूज सर करण्यासाठी सज्ज झालो....
बुरूज हा अत्यंत खड्या चढाचा आहे....वाटेत मधेच छोट्या छोट्या पायर्या आहेत......इतक्या उंचावर ही कारागीरी करायची ईच्छा का झाली असेल देव जाणे,....अर्ध्या तासात आम्ही बुरूजाच्या माथ्यावर पोचलो....तिथे पोचल्यावर इतका वेळ उन्हाचा त्रास सहन केल्याच सार्थक वाटु लागलं....सूर्य ही हळुहळु सौम्य झाला....तेव्हा एकेकाला कंठ फ़ुटु लागला......गप्पा आणि फोटो सेशन ला उत आला होता......तासभर टाईमपास करून आम्ही परतीची वाट पकडली....सूर्योबा आपल्या घरी गेल्याने १-१.३० तासातच आम्ही पायथ्याला पोचलो......उतरतानाच पावसाळ्यात किंवा हीवाळ्यात परत इकडे यायच ठरवुन most awaited असा हा ट्रेक वेगळ्याच द्रुष्टीने अविस्मरणीय ठरला.....:)